संवादानंतरचे क्षितिज – भाग पहिला
लेखक – अरुणा बुरटे (दिशा अभ्यास मंडळ, सोलापूर) शैक्षणिक वर्षासोबत ‘बहर’ व्यक्तिमत्त्व विकास प्रकल्पदेखील संपत आला होता. ‘आपत्कालीन व्यवस्थापन’ हा अपवाद वगळता पाठ्यक्रमातील सर्व विषय पूर्ण झाले होते. शासनाने या विषयाची परीक्षा घ्यायची ठरविल्याने शाळेला सहामाही व वार्षिक परीक्षा घ्यावी Read More

