आशेचं पारडं जड होतंय
शुभदा जोशी केंद्र सरकारच्या पातळीवरNCERT ने ठरवलेला शिक्षणक्रम, तो मध्यवर्ती धरून ठरवलेला अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके या सर्वांवर शालेय शिक्षणाची रचना आधारलेली असते. शालेय शिक्षणातल्या त्रुटी आणि अडचणींबद्दल अनेकदा बोललं जातं. त्यामधे सुधारणा करण्याच्या दृष्टीने सध्या जोरदार प्रयत्न चालू आहेत. शिक्षणतज्ज्ञ Read More

