संवादकीय – एप्रिल २००५
गेल्या महिन्यात केंद्र सरकारमध्ये एक स्तुत्य विचार मांडला गेला. त्याचं निर्णयात रूपांतर झालं तर शिक्षणक्षेत्रावर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. सरकारच्या अशा निर्णयांचं स्वागत करण्याची वेळ पालकनीतीवर गेल्या अनेक वर्षांत अपवादानंच आली आहे. सर्व खाजगी शाळांमधून देखील २५% जागा या Read More

