जाणता अजाणता: श्रुती तांबे
शाळेतून महाविद्यालयात आलेल्या ‘मुलामुलींचे चेहरे इतके कोवळे, संवेदनशील असतात! महाविद्यालयीन जगाला ते घाबरलेले असतात, पण एक औत्सुक्यही असतं. आपल्याला इथं नवं काही शिकायला मिळणार, ऐकायला मिळणार ही अपेक्षाही असते. पण दोन- तीन वर्षांतच या मुलांच्यात फरक पडतो. ती मोकळी, स्वतंत्र Read More