लोकांचा वैज्ञानिक हरपला.
लोक हेच खरे वैज्ञानिक आहेत, प्रत्यक्ष गावखेड्यांत जगणाऱ्या लोकांकडे पिढ्यान्पिढ्यांचे साठलेले शहाणपण असते – त्यामुळे निसर्गाबद्दल, स्थानिक परिसंस्थांबद्दल, पर्यावरणाबद्दल त्यांना खोल समज असते ही भूमिका घेऊन समकालीन चर्चाविश्वातील अनेक मतप्रवाह, रूढ पद्धती आणि प्रस्थापित समजुतींना आव्हान देत त्यांची पुनर्रचना करण्याचे Read More


