आम्ही भारताचे नागरिक…
गेले सहा महिने अस्वस्थ करणार्या, प्रश्नांचे काहूर माजविणार्या आणि बहुतांश वेळेला आपण हतबल आहोत की काय, असा प्रश्न विचारायला लावणार्या अनेक घटना आपण सर्वांनी अनुभवल्या; मग ते पावसामुळे झालेले नुकसान असो, महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा गोंधळ असो किंवा हल्लीच घडलेली हैदराबादची महिला Read More