पालकांना पत्र – जुलै १९९८

प्रिय पालक, 10वीचा निकाल लागला. उत्तम गुण मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन तर करायलाच हवं. कष्ट, योग्य अभ्यासतंत्र, मार्गदर्शन आणि प्रयत्न या सगळ्यांचा बुद्धीमतेच्या बरोबरीनी यशात मोठा वाटा आहे. सध्याची परीक्षा आणि मूल्यमापनाची पद्धत पाहिली तर एक गोष्ट मात्र प्रकर्षानी Read More

अडीच अक्षरांची पालकनीती!

श्यामला वनारसे “ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय|’’ असे आपण संत कबीरांच्या वाणीचे उद्गार सहज उद्धृत करतो. पण या अडीच अक्षराच्या वाचनाचा मेळ कबीरांनी पंडित होण्याशी का आणि कसा जोडला याचा खरे तर दरवेळी वेगळा शोध घेणे शक्य Read More