आदरांजली – नंदा खरे
आजच्या जगात नंदा खरेंसारखा खराखुरा विवेकवादी लेखक असणे हा अपवादचम्हटला पाहिजे. ते गेले. ते गेल्याने त्यांची पत्नी आणि निकटतम नातेवाईक,मित्रमंडळी ह्यांचे खूप काही हरवले. समाजाचे काय हरवले हे बहुतांश समाजालाअजून कळायचेच आहे. त्यांची बरीच पुस्तके अद्याप अनेकांनी वाचायचीच आहेत;तेव्हा ते Read More