भाकर

भयाण थंड अशी ती काळरात्र कशीबशी संपली. सूऱ्याची कोवळी किरणं सर्वदूर पसरली. फुलाफुलांच्या साड्या नेसलेल्या त्या दोन बायका शेतात आल्या. पिवळी फुलं लगडलेल्या मोहरीच्या झाडांना थंडीनं बधीर करून टाकलं होतं. दोघी चूपचाप मोहरीची पानं तोडू लागल्या. दवानं भरलेली ती पानं Read More

रामायणे 300 की 3000

भारतभरातच नव्हे, तर जगभरात अनेक रामायणकथा प्रचलित आहेत. त्या-त्या कथेचे वेगळेपण घेऊन ती येते. प्रत्येक कथेचा नायक म्हणून वेगळी व्यक्तिरेखा असू शकते. वाल्मिकी रामायणाच्या सुरुवातीच्या सर्गात राम आणि त्याची वंशावळ यावर भर आहे. विमलसुरींच्या जैन रामायणात आणि थाई रामकथेत रावणाच्या Read More

चिऊताईचं शेतकरीदादाला पत्र

प्रिय शेतकरीदादा, आपल्याला दोघांनाही ज्या गोष्टीबद्दल कळकळ वाटते तेच आज बोलूया. शेतावरून उडत जाणाऱ्या विमानाला अपूर्वाईनं निरखताना मी तुला पाहिलंय. बसणार काय कप्पाळ म्हणा तू त्यात, सगळा दिवस इथे शेतातच तर घुटमळत असतोस. अर्थात, हे विमानच आपल्याला जोडणारा समान दुवा Read More

लगीन मनीमाऊचं

मनीमाऊ आणि बोक्याचे आज लग्न होते. सगळ्या दुनियेला आमंत्रण होते. हत्तीवरून मिरवणूक निघाली. जिराफ आनंदाने नाचत होता. माकडाची स्वारी ढोल वाजवत होती… डिमडिमडुम डिमडिमडुम… पंगतीला जेवण वाढले होते. डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम आता नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र Read More

मी चोरून साखर खातो तेव्हा

साखर मले मस्तच आवडते. मी घरी कोणी नसले, तर गुपचूप साखर खातो. आई वावरात गेली रायते, बाबा कामावर गेले रायते, ताई बाहेर कपडे गिन त धुत रायते, अशा वेळी मी हळूच सैपाकघरात घुसतो अन् बकनाभर साखर खातो. साखरेचा डब्बा आई Read More

मुलांच्या विभागाबद्दल

मुलांच्या कथांना कथा म्हणायचं की नाही ते वाचकांनीच ठरवावं. कधी त्या जीवनानुभवावर बेतलेल्या आहेत, तर कधी संपूर्णपणे कल्पनेतून जन्मलेल्या आहेत. मुलं कोणासाठी असं लिहीत नाहीत, स्वत:साठीच लिहितात. सगळ्याच मुलांना आपणहून लिहायची बुद्धी होत नाही; पण लिहितं केलं, की लिहिता येणारे Read More