संवादकीय – जानेवारी २०१५

काळ वेगाने बदलतो आहे. एका बाजूला जग जवळ येत असताना माणूस मात्र स्वत:ला वातानुकूलित खुराड्यात डांबून घेत आहे. आज माणूस आणि यंत्र यांचे नाते इतके घनिष्ठ झाले आहे की तो आपली संवेदनाच हरवून बसला आहे. माणसामाणसातील अंतर वाढले आहे. दुसऱ्या Read More

आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो…

मी लहान असल्यापासून घरातल्या सगळ्यांना, शेजार्‍यांना सतत संघर्ष करतानाच पाहत आलो. एखाद्या प्रसंगी नव्हे तर आयुष्यभर त्यांची जगण्याची लढाई चालूच असे. तेव्हापासून मला समाजातला अन्याय दिसत राहिला आहे.दहावी पास होण्याआधीच मी केरळमधल्या डाव्या चळवळीत सहभागी होतो. त्या अनुषंगानं वाचनही करत Read More

दिवाळी २०१४

या अंकात… संवादकीय – दिवाळी २०१४ बालहक्कांचं वचन जगी ज्यास कोणी नाही… यह बच्चा किसका बच्चा है रक्ताचं पाणी झालं ग बाई ! कुटुंबसभा शब्दबिंब – ऑक्टोबर नोव्हेंबर 2014 शाळेतलं पुस्तक घर किल्ला पत्र अनारकोच्या गावात पुलाचं उद्घाटन Download entire Read More

अनारकोच्या गावात पुलाचं उद्घाटन

सतीनाथ षडंगी येणार येणार म्हणून गाजत असलेला तो दिवस शेवटी आला एकदाचा! गेले दहाबारा दिवस अनारकोच्या कानावर सतत हेच पडत होतं की प्रधानमंत्री येणार आहेत. जिकडे बघावं तिकडे एकच चर्चा-प्रधानमंत्री येणार, प्रधानमंत्री येणार. शाळेतले सगळे शिक्षक, पप्पा, त्यांचे मित्र, दुकानांमधले Read More

पत्र

प्रेमकुमार मणि रतननं उत्सुकतेनं प्रश्‍नप्रत्रिका घेतली आणि भराभर वाचून काढली. एकूण सात प्रश्‍न: हत्ती किंवा गाय यांच्यावर निबंध, नाम, सर्वनामाच्या व्याख्या, समानार्थ, उलट अर्थ-सगळं त्यानं आज सकाळीच वाचलं होतं. यावर्षी सुद्धा आपलाच पहिला नंबर येईल असं वाटतंय. कित्ती सोप्पा पेपर! Read More

किल्ला

वसीम मणेर किल्ला म्हटलं की पिंकूचे डोळे विस्फारत आणि हातातलं खेळणं टाकून जिथं म्हणाल तिथं तो जायला तयार असे. दिवाळीत गल्लीतल्या प्रत्येक किल्ल्याच्या बांधकामावर पिंकूनं हजेरी लावलेलीच असे. दगड, माती, मातीची शिल्पं, किल्ल्यावर उगवणारी हरळी, किल्ल्यासमोरचं कारंजं, बुरुजावरचे शिपाई सर्व Read More