साठोत्तरी कविता
कपिल जोशी खरंखोटं कुणास ठाऊक, पण पूर्वीच्या काळी म्हणे, माणसाचं आयुर्मान १२० वर्षांचं होतं. म्हणजे साठी ही आयुष्याची ऐन माध्याह्न. इथून पुढे उतरणीला सुरुवात. आता याच्यापुढे कोणतीही शिखरं गाठायची नाहीत. जी चढण साठ वर्षं चढून आलो तीच यापुढे उतरायची. त्यामुळं Read More

