वाचा-लिहायला शिकताना…
प्रीती केतकर आज स्पर्धेनं चरमसीमा गाठलेली आहे. माणसाची सगळी बुद्धी आणि शक्ती त्यासाठीच पणाला लागते. स्वतःचा व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून विकास साधण्यासाठी प्रयत्न करणं याची काही शक्यताच शिल्लक राहत नाही. आपली शिक्षणपद्धतीही याला जबाबदार आहे. शिक्षण हे ज्ञान मिळवण्यासाठी नसून Read More

