संवादकीय – मार्च २००५
‘कोणतंही सरकार मुख्यतः समाजाच्या विकासासाठी असतं.’ अशी सर्वसामान्यपणे सर्वमान्य धारणा आहे. विकास सर्वांचाच पण त्यातही प्राधान्य कुणाला, तर ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज आहे, म्हणजेच वेगवेगळ्या तर्हांनी संधीसुविधांची कमतरता असणार्यांना ह्यात गरीब, दलित, स्त्रिया, इ.इ. अनेकांचा समावेश आहे. विकास घडवण्याचा Read More

