राजावानी!

आनंदी हेर्लेकर कंच्यायचा डाव रंगात आलता. इतक्यात धन्या बोंबलला, ‘‘इष्ण्या, मामा आला रे!’’ माया राजूमामा म्हंजे गल्लीतल्या सगळ्यायचाच मामा. येताना सगळ्यायसाटी बिस्किटं, चिप्स आनते. आमच्या गावच्या फुडच्या बाभळी गावात थो रायते. कामासाठी येताजाता आमच्याकडे येते. लय नाय शिकला पर आमाले Read More

स्पर्धेचा धर्म आणि धर्मांची स्पर्धा

प्रमोद मुजुमदार स्पर्धा हा आजच्या जीवनाचा ‘धर्म’ आहे असे मानले जाते. त्यावर आधारित अनेक सुविचार, सुभाषिते लहानपणापासून मुलांना सांगितली जातात. सांगणारे सगळे पालक आणि मोठी माणसे यांनीही हा स्पर्धेचा धर्म स्वीकारला आहे. स्पर्धा असणे हे जणू नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे Read More

पालकत्व खरेच इतके महत्त्वाचे आहे का

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते अगदी संपूर्ण नसले तरी खरेच आहे. नैसर्गिक निवडीतून आईवडिलांमधले गुण घेऊन ते जन्माला येते आणि वाढते पालकांच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या धारणांनुसार. निसर्ग आणि संगोपन या दोन्हींचा त्याच्या विकासात सहभाग असतो. संशोधक सांगतात, मुलांच्या Read More