एक-दोन महिन्यांपूर्वी पुण्यातल्या एका सुस्थितीतल्या बापानं बायकोशी पटत नाही या कारणानं आपल्या चार छोट्या लेकरांना गळफास लावून नंतर स्वत: आत्महत्या केली. त्यानंतर...
१९३७ साली वर्ध्यात एक देशव्यापी शिक्षण परिषद झाली होती.त्यामध्ये देशातल्या शिक्षणाला गुणात्मकतेच्या दिशेनं नेणारे काही ठराव मंजूर झाले होते. गांधीजींनी नयी...