मूल्यशिक्षण – लेखांक ५ – सुमन ओक
मूल्यशिक्षणाचे अध्ययन/अध्यापन ब्रिटिश काळापासून आणि स्वातंत्र्यानंतरही आपल्या शिक्षण प्रक्रियेस धर्मातीत - धर्मापासून अलिप्त बनवण्याचा प्रयत्न झाला. 1950 च्या आसपास मात्र शिक्षणाचा धर्माशी असलेला...
Read more
उमेदवारी (लेखांक – 16)
रेणू गावस्कर रेणूताईंनी त्यांच्या कामाची सुरुवात मुंबईच्या ‘डेव्हिड ससून इंडस्टियल स्कूल’ या उन्मार्गी मुलांच्या संस्थेमधून केली. या आणि इतरही अनेक वंचित गटांतल्या मुलांबरोबर...
Read more
असा विद्यार्थी अशी शाळा
कल्पना तावडे निवृत्तीच्या काळात जरासं गावाबाहेर, शांत बंगला बांधून राहायचं अशी तावडे कुटुंबियांची योजना. कोल्हापूरच्या राजेंद्रनगर भागात स्वातंत्र्य सैनिक वसाहतीत अशी जागाही मिळाली....
Read more
एड्सची साथ आणि स्त्रिया
संजीवनी कुलकर्णी फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट नाही. 80  नंतरच्या दशकात एड्सच्या साथीची जाणीव जगाला झाली, तेव्हा स्त्रियांचा हा प्रश्न आहे, अशी समजूत...
Read more
अपयशाचे खापर कुणाच्या माथ्यावर
वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाचा मोसम नुकताच संपला. वर्तमानपत्रांचे रकाने गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या मुलाखती व बातम्या यांनी भरले. विविध दैनिकांमध्ये या विद्यार्थ्यांची यशोगाथा, अभ्यासाच्या सवयी,...
Read more
संवादकीय – जुलै २०१३
बाराजूनलाचेन्नईमधल्याएकाप्रथितयशशाळेतदहावीतशिकतअसलेल्याएकामुलानंआत्महत्याकेली. मृत्यूपूर्वीलिहिलेल्याचिठ्ठीततोम्हणतो, ‘‘मलाहेआयुष्यआवडतनाहीम्हणूनमीहेकरतआहे. माझ्यामरणासाठीकोणीहीरडूनये. मलाहीशाळाआवडतनाही. मलामिळणारेगुणहीअतिशयअपुरेआहेत.’’ कमीमार्कपडलेम्हणूनशिक्षकांनीकेलेेल्यामारहाणीच्यापार्श्वभूमीवरहीघटनाघडली. आपणमोठ्यांच्याअपेक्षांनापुरेपडूशकतनाही, यानिराशेतूनत्याचाखचलेलाआत्मविश्वासआणिविफलताअंगावरशहारेआणणारीआहे. हेवाचतानादीडवर्षापूर्वीघडलेलीपुण्यातलीघटनाहीआठवली. विमलाबाईगरवारेशाळेतल्याएकावडारीसमाजातल्यामुलानंउच्चवर्णीयशिक्षकाच्यामार-अपमानानंखचूनजाऊनआत्महत्याकेलीहोती. हेमृत्यूआपल्यालाजागंकरताहेत. शाळांमधूनहोणार्‍याशारीरिकशिक्षाह्यादखलपात्रगुन्हाआहेत. हेसर्वांनाचमाहीतआहे. तरीहीचेन्नईच्यायाशाळेतरात्रभरशिक्षाम्हणूनडांबूनठेवण्यासाठीसेलरूमआणिकोंडूनमुलांनामारणंशक्यव्हावं - कोणमारतंयतेकळूनयेयासाठीडार्करूमहोती. इतरत्रहीअशाक्रूरवागणुकीचीवानवानाही. शाळाआजइथपर्यंतपोचतातकशायाच्याकारणांचाशोधघ्यायलाहवा. कडकशिस्तीसाठीप्रसिद्धअसलेल्यापुण्यातल्याएकाकॉन्व्हेंटमधलीपरिस्थितीपाहूया - आठवीमधेअभ्यासेतरसर्वउपक्रमांनाकात्रीलागतेआणिपालक-विद्यार्थ्यांच्यामनावर ‘दहावी’चेमहत्त्वप्रकर्षानेबिंबवलेजाते. आठवीवनववीचाअभ्यासक्रमआठवीतचपूर्णकेलाजातो. दहावीचाअभ्यासक्रमनववीतचपूर्णकरायचाआणिदहावीच्यावर्षभरफक्तसरावासाठीवेळठेवायचाअशीपद्धतआहे....
Read more