हरवली आहेत
कविता जोशी शहराच्या धकाधकीच्या जीवनात हरवलेल्या बालपणामुळ आईच्या जीवाला वाटणारी तळमळ गेल्या आठवड्यापासून अचानक सात वर्षापासून सतरा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आत्महत्यांच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचण्यात आल्या. मन गलबलून गेलं. जीवन म्हणजे काय हे कळायच्या आत ते संपवावंसं वाटावं हे किती भयानक आहे Read More

